कंबरेपर्यंत पाण्यातून चालताना बरेच मृतदेह दिसत होते, झाडे कोसळली होती, तर कुठे रस्ताच गायब होता. हे मोठे संकट दूर होऊन आपण कधी सुरक्षित स्थळी पोहोचू, अशा भावना तेव्हा मनात होत्या... ...
अनेक लोक दरवर्षी बद्रीनाथ आणि केदारनाथला जाण्यासाठी प्रयत्न करतात. काहींना शक्य होतं, पण काहींना ते शक्य होत नाही. त्यामुळे ते पुढच्या वर्षीची वाट पाहतात. ...