काल- ग्वाल्हेर या आपल्या मूळ गावी पोहोचल्यावर कार्तिकला स्वत:ही याची अनुभूती आली. लोकांनी त्याचे इतके जल्लोषात स्वागत केले की, कार्तिकसाठीही हा सुखद धक्का होता. ...
'सोनू के टीटू के स्वीटी'च्या यशानंतर कार्तिक आर्यन सध्या सातव्या आसमानपर आहे कारण त्याच्या झाळीत अनेक सिनेमा येऊ लागले आहेत. मात्र तो सिनेमा विचारपूर्वक साईन करतोय. ...
‘सोनू की टीटू की स्वीटी’ आणि ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटांमुळे अचानक प्रकाशझोतात आलेला अभिनेता कार्तिक आर्यन याच्या हाती एक मोठा चित्रपट लागला होता. पण केवळ अतिउत्साहामुळे कार्तिकला हा चित्रपट गमवावा लागला. ...