26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. 8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले. Read More
२६ जुलै ‘कारगिल विजय दिवस’. सकाळी उठल्यानंतर चहा पित असताना घरी चर्चेत कारगिलच्या गोष्टी होत्या. सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या. या युद्धात गंभीर जखमी झालेले लेफ्टनंट जनरल (नि.) राजेंद्र निंभोरकर यांच्या पत्नीनं त्या स्मृतींना दिलेला उजाळा... ...
शहरातील विविध शाळांमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आला़ विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला़ ...
कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्यगाथा आणि सुमारे दोन महिने चाललेल्या युद्धात कारगिलची शिखरे ताब्यात घेणाऱ्या भारतीय सैन्यांच्या पराक्रमाची आठवण सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील कार्यक्रमातून करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सगर यांनी विद्यार्थ् ...
सुरगाणा : देशाची सेवा करायला मिळणे हे मोठे भाग्याचे असून तालुक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यास येथील आदिवासी तरुणांना सैन्य भरतीसाठी प्रयत्न करता येतील असे प्रतिपादन तालुक्यातील सतखांब येथील माजी सैनिक जयवंत गावित यांनी येथे हतात्मा स्मारकाजवळ ...
आॅपरेशन विजय, अर्थात २६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्ध जिंकण्याचा दिवस. उदघाटनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या चंद्रपूर सैनिकी शाळेमध्ये आज देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात कारगिल दिवस साजरा करण्यात आला. ...
भारतीय लष्करातील जवानांनी दाखविलेल्या शौर्याची आठवण ठेवण्यासाठी दरवर्षी कारिगल विजय दिवस आपण अभिमानाची बाब म्हणून आणि आपल्या हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी साजरा करतो. कारगिल विजय दिवस हा केवळ एक दिवस नसून तो भारतीय सैन्याचा गौरव आहे, असे प्रतिपादन ब् ...