करिनानेच लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, लोकं बोलायची लग्न करु नको, कारण लग्नानंतर अभिनेत्रींचं करिअर संपतं. बॉलीवुडमधील अनेक अभिनेत्रीचं करिअर लग्नानंतर संपलं. ...
2004 साली सैफ अली खान आणि अमृता सिंगचा घटस्फोट झाला. दरम्यान, अमृतानं आपल्याला शिव्या दिल्या आणि छळलं देखील असा आरोप सैफ अली खाननं एका मुलाखतीदरम्यान केला होता. ...