नाशिक : लोकशाहीचा पाया असलेल्या जनतेला भ्रमिष्ट करून या पायावर आधारलेल्या चारही मुख्य स्तंभ या सरकारने खिळखिळीकेली आहेत. जनतेसाठी ही मोठी चिंतेची बाब असून लोकशाही मृतशय्येवर पोहचली असताना तिच्या हत्येचे साक्षीदार आपण होता कामा नये. सद्विवेकबुद्धी जा ...
महाराष्ट्रात पोलीस व सीबीआयसारख्या तपास संस्था सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप करतानाच कर्नाटक पोलिसांनी केलेल्या प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपासातूनच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांपर्यंत तपासाचे धागेदोरे ...
भारताची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रश्न विचारा. कारण, प्रश्न विचारण्यासाठी धाडस लागते. मी या सरकारला प्रश्न विचारत आहे, या देशाला अजून अच्छे दिन का येऊ शकले नाही? असा प्रश्न दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी प्रतिनिधी कन्हैय्या कुमार यांनी विचारला ...
2016 मध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांप्रकरणी चौकशी करणाऱ्या उच्चस्तरीय तपास समितीने उमर खालिद याचे निलंबन कायम ठेवले आहे. ...