जुही चावला ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. Read More
साठीच्या उंबरठ्यावरही अविवाहित असलेल्या सलामनच्या लग्नाची चाहते अजूनही वाट पाहत आहेत. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर अफेअर आणि रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या. पण, ८०-९०च्या दशकात सौंदर्याने भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्रीबरोबर भाईजानने लग्नाची स्वप्न पाहिली होत ...
जुहीने सुपरहिट सिनेमा दिल तै पागल है मध्ये माधुरी दीक्षितसोबत काम करण्यास नकार दिला होता. अभिनेत्रीने एका मुलाखती दरम्यान याबाबतचा खुलासा केला होता. ...