आंगणेवाडीच्या यात्रेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की कोणीही आडवे आले तरी रिफायनरी होणार आणि दुसऱ्याच दिवशी वारिशेची हत्या होते, हा योगायोग नाही. ...
मुख्यमंत्री साहाय्यता निधी व इतर माध्यमातून मदतनिधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वारिशे यांच्या मुलाला कायमस्वरुपी नोकरी मिळवून देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले ...