देशात नोकऱ्या वाढल्याचे हे प्रमाण आर्थिक वर्ष २०१७-१८ नंतर सर्वाधिक असल्याचा दावा सीएमआयईने केला आहे. शेती आणि सेवा क्षेत्राने मिळून सर्वाधिक ३५ ते ४० टक्के नोकऱ्या दिल्या आहेत. उद्योगांनी दिलेल्या नोकऱ्यांचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. ...
Gratuity Rules : जेव्हा कोणताही कर्मचारी नोकरीच्या ठिकाणी पाच वर्षे पूर्ण करतो तेव्हा त्याला नियोक्त्याकडून ग्रॅच्युइटी दिली जाते. ही रक्कम कर्मचाऱ्याने दिलेल्या सेवेप्रती कृतज्ञता म्हणून दिलेली असते. ...
पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता धरणीमातेची सेवा करण्याचा निर्णय लांजा तालुक्यातील भडे गावच्या सुधीर आत्माराम तेंडुलकर यांनी घेतला. २५ एकर क्षेत्रामध्ये त्यांना आंबा, काजू, नारळ लागवड केली आहे. ...
चेतन नागवडे याने श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून एम ए केले आणि घारगाव येथील साईकृपा महाविद्यालयात बी एड साठी प्रवेश घेतला.शिक्षक होऊन दरमहा ठराविक पगार घेण्यापेक्षा वडिलोपार्जित सात एकर शेतीत पिक पॅटर्न बसलून करण्याचा निर्णय घेतला ...