भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग परदेशात नोकरीसाठी जात असतो. यामागची कारणं अनेक आहेत. सर्वात मोठं कारण पैसे हेच आहे. भारतीय कर्मचाऱ्यांना परदेशात मोठी मागणी आहे ...
सरकारी नोकऱ्या आता संपणार आहेत की काय अशी चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारचं एक विधान सध्या चर्चेत आहे. सरकारनं लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार २०१४ ते २०२२ पर्यंत विविध सरकारी विभागांमध्ये २२ कोटींहून अधिक नोकरीचे अर्ज आले. पण यातील ...