भारताच्या सेवा क्षेत्रात सातत्याने सुधारणा होत असून, २0१८-१९ या वित्त वर्षाची सुरुवातही चांगली झाली आहे. नव्या आॅर्डर्समध्ये मोठी वाढ झाली असून, रोजगारनिर्मिती ७ वर्षांच्या उच्चांकावर गेली आहे, असे एका सर्वेक्षणात आढळून आले. ...
काम करताना येत असलेला ताण किंवा नैराश्य याने तर आय टी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी पछाडले आहेतच पण त्यांना अतिकाम किंवा वर्कोहोलिक हा आजार जडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड :राज्य शासनाचा बोगस अध्यादेश दाखवून संगणक शिक्षकाची जागा भरायची आहे असे म्हणून शेकडो विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २ ते ४ लाख रुपये स्वीकारुन गंडा घालणाऱ्या अकरा जणांच्या टोळीविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आ ...
२०१७ साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ६६ टक्के आयटीतकाम करणारे कर्मचारी नैराश्याने आणि चिंतांनी ग्रासले आहेत. याचे प्रमाण २०१६पेक्षा तब्बल १५ टक्क्यांनी वाढले आहे. या विचार करायला लावणाऱ्या आकडेवारी मागची कारणे आणि उपाय सांगणारी ही मालिका ...