ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
आव्हाड हे सुनील गावस्करच्या क्रिकेट खेळाचे मोठे चाहते होते. त्यामुळेच, त्यांनी सध्या गृहनिर्माण खात्याचा मंत्री म्हणून एका निर्णयास खास आपल्या लाडक्या माजी क्रिकेटर्ससाठी विरोध केला नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले ...
पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य लढ्यात 9 वेळा कारावास भोगला आणि जवळ जवळ 9 वर्षे ते कारागृहात होते. त्यांचे हे योगदान भारतावर प्रेम करणाऱ्या कोणालाच विसरता येणार नाही. ...
सिन्नर येथे गरिब आणि कष्टकऱ्यांनी पै न पै जमा करुन जागा खरेदी केली होती. या जागेत कष्टकऱ्यांच्या लेकरांसाठी शाळा उभारण्याचं त्यांचं स्वप्न होतं. मात्र, शासकीय लालफितीत ही शाळा उभारणीची प्रक्रिया रखडली. ...