जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
उपर मोदी, निचे फडणवीस कभी भी मर जाएगा... हे जितेंद्र आव्हाड यांचं विधान खळबळ माजवणारं आहे... महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक गौप्यस्फोट केला... आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या... ठाणे महापालिकेचे तत्कालिन आयुक्त संजय जयस्वाल य ...
Jitendra Awhad : जयस्वाल यांनी तर ‘उपर मोदी का शासन है, निचे देवेंद्र फडणवीस है, कभी भी मर जाएगा तू’ असे बोलून मला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोट गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री मुंब्र्यात केला. ...
ठाणे महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय आणि आता जितेंद्र आव्हाडांनी शिवसेनेला थेट इशारा दिलाय. राजकीय मग्रुरी दाखवायची नाही असं आव्हाड म्हणतायत, त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही पण आव्हाडांचा रोख हा पूर्णपणे शिवसेनेकडेच होता हे कुणीही सांगे ...
ठाण्याच्या कळवा परिसरातील तरुणांना फुटबॉल प्रशिक्षणासाठी शहरातून बाहेर जावे लागत होते. या परिसरात खेळाडूंच्या फुटबॉल प्रशिक्षणासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानीक नगरसेविका अपर्ण साळवी यांनी महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला ...