जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
Jitendra Awhad : एसआरएच्या माध्यमातून विकास करू शकतो, रेल्वे आणि गृहनिर्माण एकत्र आलो तर त्यादृष्टीकोणातून येथील लाखो रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. ...
ठाणे जिल्हा ताब्यात ठेवायचा असेल, तर अहंकार बाजूला ठेवून चर्चा करा, आव्हाड म्हणाले तर शिवसेनेने आजवर कधीच फायदा, तोटा पाहून काम केले नाही, एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास माजी खासदार आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे आदी उपस्थित होते. ...
Jitendra Awhad: कल्याण डोंबिवलीचा विकास झाला आहे का या प्रश्नाला उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, कल्याण डोंबिवलीचा विकास हरविला आहे. मला तरी दिसला नाही. ...
प्रभाग रचनेतील गैरव्यवहार मांडला चव्हाट्यावर. आपली राजकीय हत्या होईल, असा बनाव रचून प्रभाग रचनेत हेराफेरी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत, त्याच्या सखोल चौकशीची मागणी म्हस्के यांनी केली आहे. ...