जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
ठाण्याचे रहिवासी अनंत करमुसे यांची याचिका दाखल करून घेण्यावर सरकारतर्फे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी आक्षेप घेतला. तसेच या प्रकरणातील आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ...
मुंबईतील पक्ष कार्यालयात गुरुवारी पार पडलेल्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने राष्ट्रवादीने विरोधी पक्ष भाजपसह महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला दे धक्का दिल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ...
महागाई किती वाढली, पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलिंडर किती महागला? सीएनजी किती महागला, त्यामुळे दळणवळण किती महागले? त्याच्या परिणामाने भाजीपाला, अन्नधान्याच्या किमती किती वाढल्या हे प्रश्न कोण विचारणार?, असा सवाल आव्हाड यांनी केला. ...
मनसेनं आज पुन्हा एकदा भोंग्याचा मुद्दा उचलून धरला आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे हे भोंगा चित्रपटाचे निर्माते म्हणून पुढे आले आहेत. ...
Kalyan-Dombivali News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमधील सहा माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणला आहे. यात भाजपा, शिवसेना आणि एमआयएमचा प्रत्येकी एक आण ...
आज महाराष्ट्रात द्वेषाचे राजकारण केले जात आहे. कोणी तुम्हाला भोंगा सांगत असेल, तर त्यास महागाईबद्दल विचारा, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. ...
काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं असं विचारणाऱ्यांचाही आव्हाड यांनी समाचार घेतला. जागतिक बाजारात महागाई वाढली तेव्हा आम्ही ती महागाई देशात रोखून धरली होती याची आठवण त्यांनी सध्याच्या केंद्रीय सत्ताधाऱ्यांना करून दिली. ...