लांबलेला पाऊस आणि गतवर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प साठा आहे. अनेक धरणे अद्यापही मायनसमध्ये असल्याने यंदा शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. अहमदनगर ... ...
राज्यात पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने अनेक विभागांमध्ये धरणांच्या पाणीसाठ्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील बहुतांश धरणे तहानलेलीच असल्याचे चित्र ... ...