जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आणि अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसाचे अतिरिक्त पाणी थेट गोदापात्रातून जायकवाडी प्रकल्पात दाखल झाल्याने यंदा जूनपासून कालपर्यंत जायकवाडी प्रकल्पातून तब्बल १७१ टीएमसी पाण्याचा विसर्ग करा ...
Jalna Water Update : यंदा जालना जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील ६७पैकी ६१ प्रकल्प तुडुंब भरले असून, उपयुक्त पाणीसाठा ८३.९३ टक्क्यांवर गेला आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प भरल्याने गावागावातील पाणीप्रश् ...
Jayakwadi Dam Water Release : पैठण येथील नाथसागरातून तब्बल ३७ हजार ७२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्याने शहागड परिसरातील गोदावरी नदी पुन्हा एकदा दुथडीभरून वाहू लागली आहे. (Jayakwadi Dam Water Release) ...
सलग चार वर्षांपासून जायकवाडी धरण १०० टक्के भरत असल्याने गोदाकाठच्या सुमारे ३५ गावांतील हजारो हेक्टर बिगरसंपादित शेतजमीन धोक्यात आली आहे. शासनाने यापूर्वी जमिनी संपादित करून मोबदला दिला असला तरी, आता दरवर्षी धरणाचे पाणी बिगर संपादित शेतीकडे सरकत असल्य ...