निर्णयातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे धरणांमधून काढण्यात येणारा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...
Marathwada Dam Water Level : मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांतून मागील आठ दिवसांत तब्बल २०० दलघमी पाणी गायब झाले आहे. वाढते तापमान आणि बाष्पीभवन यामुळे ही मोठी घट झाली असून, मध्यम व लघु प्रकल्पांतील साठाही ३० टक्क्यांच्या खाली घसरला आहे. मान्सून लांबणीव ...
राज्यातील धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने साठवण क्षमता कमी झाली. यासाठी तंत्रज्ञानाच्या साह्याने धरणांचे सर्व्हेक्षण करुन गाळ काढण्याचे नियोजन केले जाणार आहे. ...
Jayakwadi Dam Water Update : जायकवाडी धरणात सध्या ५५ टक्क्यांहून अधिक जलसाठा असून परिस्थिती दिलासादायक आहे. मात्र, भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने 'सेव्ह वॉटर'चा इशारा दिला आहे. पाणी असूनही सतर्कता का आवश्यक आहे? जाणून घ्या सविस्तर (Jayak ...