कराड म्हणाले, शेतकरी, मजूर, युवकांच्या उन्नतीसाठी सरकारचे काम सुरू आहे. शेतकरी सन्मान योजनेचा फायदा शेतकरी वर्गाला होत आहे. मात्र, त्याचबरोबर पीक विमा योजनेत मात्र राज्य सरकारच्या चुकीच्या सर्व्हेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे ...
जावेद अख्तर यांनी केलेल्या विधानावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. आता, भाजप नेत्यांनीही निशाणा साधत जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी अतिरेक्यासोबत राहावे, असे टीकास्त्र सोडले आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच असल्याचं वक्तव्य जावेद अख्तर यांनी केलं होतं. ...
कंगनाविरुद्ध फौजदारी कार्यवाही करताना दंडाधिकारी न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे, असे जावेद अख्तर यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ...
Mamata Banerjee and Javed Akhtar meet:ममता बॅनर्जी चार दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आल्या आहेत, यादरम्यान त्यांनी नरेंद्र मोदींसह अनेक विरोधी नेत्यांच्या भेटी घेतल्या. ...