विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल एक महिन्यानंतर राजकीय अस्थिरता संपली. भाजपला बाजूला सारून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याने त्याचे भविष्यात तालुक्याच्या राजकारणावर काय व कसे परिणाम होतील याची चर्चा सत्ताधारी व विरोधक भाजप कार्यकर्ते करीत आहे. ...
ज्यांच्याकडे पाणी आहे ते रब्बीतून काही घेऊ शकतील. मात्र कोरडवाहू जमीन असलेल्यांनी काय करावे. खरिपातून मिळणाऱ्या उत्पन्नातून वर्षाचा खर्च भागवावा लागतो. यंदा तर शेतात कर्ज काढून लावलेलेदेखील निघणार नाही. ...
खान्देशचे प्रतिपंढरपूर म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान असेलल्या श्री त्रिविक्रम महाराज विठ्ठल रुक्मिणी रथोत्सवात हरिनामाच्या गजराने अवघी शेंदुणीनगरी दुमदुमून गेली. ...