लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला - Marathi News | India Vs Pakistan War Pahalgam Attack It would be better if there was no war with India; Nawaz Sharif's advice to Shahbaz, who proposed war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला

India Vs Pakistan War: पाकिस्तानी नेते भारतासोबत युद्धाची भाषा करत आहेत. परंतू, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान असलेला भाऊ शाहबाज शरीफ यांना भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे, असा सल्ला दिला आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये मराठी अभिनेत्रीचं बॉलिवूड स्टाइल फोटोशूट, लाल रंगाच्या साडीत दाखवल्या कातिल अदा - Marathi News | tv actress nishani borule red saree photoshoot in jammu kashmir photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जम्मू-काश्मीरमध्ये मराठी अभिनेत्रीचं बॉलिवूड स्टाइल फोटोशूट, लाल रंगाच्या साडीत दाखवल्या कातिल अदा

टीव्ही अभिनेत्रीने तिचे जम्मू-काश्मीरमधील फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या कातिल अदा पाहायला मिळत आहेत. ...

आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली - Marathi News | Our own people betrayed us 15 Kashmiris identified in Pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात एक मोठा खुलासा समोर आला आहे. ...

"त्यांनी आपल्या १० लोकांना मारलं तर आपण त्यांची ३० माणसं मारलीच पाहिजेत!"; इमरान हाश्मीचं मोठं वक्तव्य - Marathi News | ground zero movie actor Emraan Hashmi big statement on pahalgam terrorist attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांनी आपल्या १० लोकांना मारलं तर आपण त्यांची ३० माणसं मारलीच पाहिजेत!"; इमरान हाश्मीचं मोठं वक्तव्य

अभिनेता इमरान हाश्मीने पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय दहशतवाद्यांना धडा शिकवायचा असेल तर काय केलं पाहिजे, याविषयीही बेधडक वक्तव्य केलंय. काय म्हणाला इमरान? जाणून घ्या (emraan hashmi) ...

दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले - Marathi News | Terrorists from pakistan! 23,386 terrorists killed in last 32 years; 6413 soldiers martyred | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले

आतापर्यंत पाकिस्तानच्या हल्ल्याचा अनेकदा घेतला आहे भारताने बदला - Marathi News | India has retaliated against Pakistan's attacks many times so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आतापर्यंत पाकिस्तानच्या हल्ल्याचा अनेकदा घेतला आहे भारताने बदला

उरी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ५० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार मारलेल्या सर्जिकल स्ट्राइकची नोंद झाली होती; पण एलओसीवर भारतीय लष्कराने केलेली ही कारवाईदेखील पहिली नव्हती. ...

रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो - Marathi News | Special editorial on Pahalgam attack | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद आसीम मुनीर यांनी जे गरळ ओकले, त्यावरून हे उघडच होते, की हा कारस्थानी माणूस काश्मीरकरता षड्‌यंत्र रचतो आहे. ...

दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले पहलगामला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..." - Marathi News | Atul Kulkarni reached Kashmir after the terrorist attack in pahalgam said It is safe here now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले पहलगामला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."

अतुल कुलकर्णींनी आज सकाळीच ते मुंबईहून काश्मीरला जात असल्याचं सांगितलं. अतुल कुलकर्णींनी काश्मीरला गेल्यावर त्यांना आलेला अनुभव शेअर केलाय. शिवाय लोकांना खास आवाहनही केलंय. अतुल कुलकर्णींनी अत्यंत संवेदनशीलतेने त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत (Atu ...