दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून तालुक्यातील शिऊर येथील शेतकरी पंढरीनाथ बलभीम बागल (वय-६०) यांनी आपल्या राहात्या घरी (दि. २४ रोजी) गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत कामे मंजूर करूनही प्रभाग दोन व बारामधील विकासकामे होत नसल्याने डिगांबर चव्हाण, पवनराजे राळेभात व अमित जाधव या नगरसेवकांनी बुधवारपासून नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले. ...
जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी पाथर्डीच्या दुष्काळ दौ-यात दुष्काळी मदत मागणा-या शेतक-यांना अजब सल्ला दिल्यान आज दुपारी ४ वाजता चोंडीत राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात येणार आहे. ...