अकोला: शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मागील दोन वर्षांतील अमरावती विभागातील कामे गुणवत्तापूर्णपणे ३१ मार्च २0१८ पूर्वी पूर्ण करावीत. यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही. कामे अपूर्ण राहिल्यास संबंधित ...
वाशिम : सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील एकूण १२० गावांत आतापर्यंत जलसंधारणाची ६०६ कामे पूर्ण झाली असून, त्याद्वारे ४ हजार ५० टीसीएम जलसाठा तयार झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला. ...
अकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गत दोन वर्षांच्या कालावधीत जिल्हय़ात ३२५ गावांमध्ये ३४ हजार ५३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध करणारी ८ हजार ५५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. ...
वाशिम: राज्यशासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध पुरस्कारांची घोषणा सोमवारी करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील साखरा या गावाला विभागस्तरीय पुरस्कार घोषित झाला असून जिल्हास्तरावर चांभईला प्रथम; तर कोठारी या गावास व्दितीय क्रमांकाचा पु ...
अकोला : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. यामध्ये तालुका, गाव व पत्रकार या श्रेणीत पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ...
जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यातील १४० गावांचे प्रस्ताव येऊनही अधिकाऱ्यांनी परस्परच काही प्रस्ताव रद्द करून केवळ १२.६५ कोटींच्या १८४ कामांनाच मंजुरी दिली आहे. अधिकाऱ्यांना कल्पना न देता प्रस्ताव रद्दचे अधिकार कोणी दिले?, असा सवाल करून अध्यक्ष संग्राम ...