जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, या परिस्थिती अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी स्थायी समितीच्या सभेत घेतला. परंतु, सदस्यांसह सभापतींनी सभेला दांडी मारल्याने गणपूर्ती अभावी सभा तहकूब क ...
कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी आठ जणांचे पथक तयार केले असून, हे पथक दर आठवड्याला आरोग्य केंद्रे, शाळा, अंगणवाड्या व मनरेगाचा कामांना अचानक भेटी देत आहे ...