जिल्हाभरात बेकायदा वाळूचा धंदा तेजीत सुरु असून, महसूल विभागाने १ एप्रिल २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ पर्यंत १६१ वाळू माफियांवर कारवाई करत ८ कोटी २८ लाख ५८ हजारांचा दंड वसूल केला आहे. ...
लोकमतने रविवारी शहरातील सर्वच चौक्यांची पाहणी केली असता, या चौक्यांमध्ये एकही कर्मचारी दिसला नाही तर काही चौक्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ...
नाशिक जिल्ह्यातील केजीएस साखर कारखान्याच्या कर्जप्रकरणात जालन्यातील डॉ. संजय राख यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन बँकेकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलेल्याच्या संशयावरुन कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकाला आर्थिक गुन्हे शाखेने नाशिक येथून अटक केली आहे. ...