बदनापूर : भारतामध्ये कृषि विज्ञान केंद्रांची स्थापना होऊन ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे मार्गदर्शना नुसार दिनांक २३ ते २७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत “कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह” संपूर्ण भारतात साज ...
नारळ उत्पादन वाढविण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नारळ विकास बोर्ड, ठाणे आणि कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर (kvk badnapur) यांनी संयुक्तपणे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. ...
राज्यात परतीच्या मॉन्सूनला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यांना हवामान विभागने दिला यलो अलर्ट वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात चढ उतार होत आहे. पाऊस पुन्हा राज्यात पुनरागमन करणार आहे. पुढील काही दिवस, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Maharashtra weather Update) ...
जाफराबाद तालुक्यातील दहिगाव येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतीत केलेल्या अशाच एका मिश्र पिकाच्या प्रयोगातून २ महिन्यांत अडीच लाखांचे उत्पन्न घेतले आहे. वाचा सविस्तर (Success Story) ...