ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
बोरगाव येथील शेतकरी दीपक डोके यांनी कापूस, सोयाबीन पिकावर होणाऱ्या खर्चाचा विचार करून २० गुंठे शेतीत रानभाजी म्हणून ओळखले जाणाऱ्या कर्टुल्याची लागवड केली आहे. आजघडीला आठवड्यातून दोन वेळा कर्टुल्याची तोडणीतून १५ ते १६ हजार रुपयाचे उत्पन्न मिळत आहे. त् ...
जालना बाजारपेठेत सरकी व सरकी ढेपच्या भावाने उच्चांक गाठला आहे. ज्वारी, मका, हरभऱ्यासह सोने चांदीमध्ये तेजी निर्माण झाली आहे. त्याचवेळी तूर व सोयाबीनमध्ये मात्र मंदीचे वातावरण आहे. राखी पौर्णिमा सणामुळे बाजारपेठेत रंगीबेरंगी राख्या दाखल झाल्या असून, म ...