गोंदी पोलीस ठाण्याच्या च्या हद्दीत अवैधरित्या विक्री होत असलेली दारू पुर्णपणे बंद करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन रूई येथील महिलांनी शुक्रवारी गोंदी पोलीस ठाण्याचे पोउपनि. हनुमंत वारे यांना दिले आहे. ...
मनरेगा योजनेच्या माध्यमातून घनसावंगी तालुक्यातील कंडारी ग्रामपंचयातअंतर्गत ३५० मजुरांच्या हाताळा दुष्काळातही कामे मिळाली आहेत. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. ...
जालना येथील उद्योगांना पाण्याची तीव्र टंचाई जाणत असून, आज सर्वात जास्त पाणी हे येथील स्टील उद्योगांना लागते. मात्र पुरसे पाणी मिळत नसल्याने अनेक उद्योजकांवर विकतचे टँकर घेऊन उद्योग चालवण्याची वेळ आली आहे. ...