लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जैन मंदीर

जैन मंदीर

Jain temple, Latest Marathi News

शांतीनाथ भगवान भक्तांचे तारणहार - Marathi News | Shantinath Lord Savior of devotees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शांतीनाथ भगवान भक्तांचे तारणहार

तीर्थकार शांतीनाथ भगवान हे भक्तांचे तारणहार आहेत. त्यांच्याजवळ चक्रवर्तीचे वैभव होते. त्यांनी तपस्या करुन तीर्थकार पद प्राप्त केले. महापुरुषांच्या मार्गदर्शनाने मन, काया, वाचा यावर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग सापडतो.  ...

गर्भसंस्कारामुळेच चांगली पिढी निपजते - Marathi News | It is only through the womb that a good generation comes | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गर्भसंस्कारामुळेच चांगली पिढी निपजते

मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील सर्वोच्च आनंद आहे. गर्भसंस्कारामुळे चांगली संतती निपजते. गर्भवती स्त्रीने आहार, विहाराचे नियम पाळणे तसेच चांगल्या विचारांचे श्रवण करणे गरजेचे आहे. ...

नमोकार मंत्र हा मंत्रांचा राजा - Marathi News | Namokar mantra is the king of mantras | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नमोकार मंत्र हा मंत्रांचा राजा

जैन धर्मात नमोकार मंत्र हा मंत्रांचा राजा समजला जातो. प्रत्येक धर्मात मंत्र असतात. त्या मंत्रात अध्यात्मिक कल्याण करण्याची ताकद असते. मंत्रशक्तीचा वापर करुन आपल्या जीवनात सुख निर्माण करु शकतो. ...

साधनेमुळे मन निर्मळ - Marathi News | Clear the mind with the tools | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साधनेमुळे मन निर्मळ

महावीर कथेमुळे आत्मज्योत प्रकट होते. महापुरुषांच्या कथा अनुकरणीय, संस्मरणीय असतात. या कथांमुळे माणूस जयवंत होऊ शकतो. म्हणून महापुरुषांचा आदर्श घ्यावा. काही केल्यामुळे काही मिळेल असा भाव ठेवू नये. अध्यात्मात निरपेक्ष भाव असावा. ...

मातेला वंदन करु या - Marathi News | Worship Mother | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मातेला वंदन करु या

जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उध्दार करी, असे आईबद्दल बोलले जाते. आईने केलेले संस्कार भावी आयुष्यात उपयोगी पडतात. सांभाळते ती आई, घडविते ती जिजाई. मानवाचा महामानव करण्याची ताकद मातेच्या संस्कारातच आहे. ...

सत्संगामुळे मनाला स्थिरता - Marathi News | Satsang gives stability to the mind | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सत्संगामुळे मनाला स्थिरता

सत्संगामुळे मन हलके व स्थिर होते म्हणून सत्संगाला महत्व आहे. ज्यावेळी तुमचे मन अस्थिर झालेले असेल. अशावेळी धर्मस्थानात जावे. संत संगतीचा, त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा. सत्संगात भाग घ्यावा. मनाला स्थिरता लाभेल आणि नंतर तुम्हाला तुमच्या समस्या सोडव ...

सेवा करणे हे पुण्यकर्मच - Marathi News | Serving is a virtue | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सेवा करणे हे पुण्यकर्मच

संत, महंतांची, गोरगरिबांची सेवा करणे हेच पुण्यप्राप्तीचे कारण आहे. संतांना जन्म देणा-या मातेला आधी वंदन करण्याची परंपरा आहे. सर्व प्राणीमात्राबद्दल वात्सल्याची भावना ठेवली तर प्राणीमात्र सुखी, आनंदी होतील. ...

संतांपुढे नतमस्तक व्हा - Marathi News | Humble yourselves before the saints | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संतांपुढे नतमस्तक व्हा

संतांपुढे नतमस्तक होण्याचा अतिशय चांगला परिणाम आपल्या आयुष्यात दिसून येतो. संतांची योग्य, ज्ञान याचा आदर ठेवून आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. नतमस्तक होणे म्हणजे नम्रता हा गुण अंगी बाळगणे होय. ...