याच कैद्यांच्या मदतीसाठी गृहविभागाने अधिकार प्राप्त समिती स्थापन केली आहे. समितीमार्फत या कैद्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलण्यात येणार आहेत. ...
Navi Mumbai: ज्या विभागाने या कैद्यांना कारागृहात डांबले तोच गृहविभाग आता केंद्र शासनाच्या योजनेनुसार त्यांना जामीन देऊन बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करणार असून, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसाठी अधिकारप्राप्त समितीची स्थापना केली आहे. ...
हा निर्णय अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्हि.टी. सुर्यवंशी यांनी २९ डिसेंबर रोजी दिला. तसेच पीडितेला ६ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशित केले. ...