विधानसभा निवडणुकीत मॅनेज करून मते खायचा प्रयत्न असेल, तर एक माणूस मॅनेज कराल, जनता मॅनेज होणार नाही. निवडणूक तुमच्या हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे जयंतराव, ही निवडणूक तुम्हाला सोपी नाही. गौरव नायकवडी हे कालचं पोरगंच तुम्हाला अस्मान दाखवेल, असा इशारा श ...
मी तुमचा मुलगा आहे, त्यामुळे मला वाळवेकरांनी आता आमदार केले पाहिजे, असे आवाहन इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांनी केले. ...
जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीची स्थापना करून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे भाजपमधील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील बंडखोरी चव्हाट्यावर आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून भाजपच ...
वाळवा तालुक्याच्या उत्तर भागातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांना तेथून मताधिक्य मिळणार की धक्का बसणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ...