Bhama Askhed Dam भामा आसखेड धरणातून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडले असून, सांडव्यातून १२०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून सध्या धरणात ७.६९ टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती धरण प्रशासनाचे नीलेश घारे यांनी दिली. ...
Kolhapur Dam : कोरडवाहू शेतीक्षेत्र सिंचनाखाली यावे, यासाठी कोल्हापूरमध्ये यशस्वी झालेला बंधाऱ्याचा पॅटर्न राज्यासह यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात आला परंतू त्याचा फायदा किती झाला ते वाचा सविस्तर ...
शिरनांदगी (ता. मंगळवेढा) परिसरात म्हैसाळचा कालवा फुटून शेतकऱ्यांच्या जवळपास ८० एकराहून अधिक शेतीपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ...
गोदावरी नदीजोड योजनेस तसेच दमण गंगा वैतरणा गोदावरी नदीजोड योजनेस सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...