अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी समाजात परिवर्तन होेणे गरजेचे आहे. त्यामुळेच समाजाला नवी दिशा मिळू शकते, असे मत आत्मसन्मान फाउंडेशनचे संयोजक विजय पाटील यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केले. ...
प्रत्येक महिन्याला होणाऱ्या पगारातून तुमच्या आईसाठी तुम्ही काही पैसे पाठवतात का ? असा प्रश्न अक्षयने विचारला. अक्षयच्या प्रश्नाला उत्तर देतांना मोदी म्हणाले, माझी आई स्वतः मला पैसे देते. मी ज्यावेळी त्यांना भेटेल त्यावेळी मला सव्वा रुपया त्यांच्याकडू ...
अकोला : योग्य, अभ्यासू व्यक्ती निवडणुक जिंकत नाही. जात, धर्म, पैसा व दारूच निवडणुकीचा आधार आहे, असे मत प्रसिद्ध वºहाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केले. ...
‘प्रत्येक मत अमुल्य मत’ आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत दिव्यांग बांधवांना घेऊन येण्याची गरज आहे ...