अकोला : आधुनिक जगात झपाट्याने वाढलेले औद्योगिकीकरण, वाहनांची प्रचंड संख्या व कार्बन उत्सर्जनामुळे वातावरणातील प्रदूषण प्रचंड वाढल्याने त्याचा विपरीत ... ...
अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी समाजात परिवर्तन होेणे गरजेचे आहे. त्यामुळेच समाजाला नवी दिशा मिळू शकते, असे मत आत्मसन्मान फाउंडेशनचे संयोजक विजय पाटील यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केले. ...
प्रत्येक महिन्याला होणाऱ्या पगारातून तुमच्या आईसाठी तुम्ही काही पैसे पाठवतात का ? असा प्रश्न अक्षयने विचारला. अक्षयच्या प्रश्नाला उत्तर देतांना मोदी म्हणाले, माझी आई स्वतः मला पैसे देते. मी ज्यावेळी त्यांना भेटेल त्यावेळी मला सव्वा रुपया त्यांच्याकडू ...
अकोला : योग्य, अभ्यासू व्यक्ती निवडणुक जिंकत नाही. जात, धर्म, पैसा व दारूच निवडणुकीचा आधार आहे, असे मत प्रसिद्ध वºहाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केले. ...