मोदी सरकारच्या काळातील खासगिकरणाच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करत सोनिया म्हणाल्या, एकीकडे नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे बंद झाले आहे. तर दुसरीकडे, लोकांच्या कल्याणासाठी आणि विकासात योगदानासाठी तयार करण्यात आलेल्या कंपन्या विकण्याचे काम सुरू आहे. ...
सुरुवातीच्या टप्प्यात पेरणीसाठी शिवार झटपट तयार करण्यासाठी यांत्रिकीकरणाला शेतकऱ्यांनी कवटाळले. दिवसेंदिवस त्याची सवय शेतकऱ्यांना झाली आहे. मात्र, आता डिझेल दरवाढीने ट्रॅक्टरने मशागत करणे अडचणीचे ठरत आहे. ...