भारतातील वाघांची संख्या तीन हजारांहून अधिक झाली असून, ती ६ टक्के दराने वाढत आहे. जगातील ७० टक्के वाघ भारतात असल्याने वाघांचा देश म्हणून तो ओळखला जात आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. ...
National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतील सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या नर्गिस दत्त पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे. ...
व्ही. व्ही. गिरी जिंकल्याने पक्षांतर्गत संघर्षाच्या आगीत तेलच ओतले गेले. शिस्तभंगाची कारवाई करून इंदिरा गांधी यांना पक्षातूनच हाकलले. मात्र या यातून त्या सहीसलामत बाहेर पडल्या ...