India Pakistan Conflict: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला संघर्ष युद्धविरामानंतर थांबला आहे. त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानमध्ये सुमारे तीन दिवस चाललेल्या संघर्षादरम्यानची एक एक कहाणी समोर येत आहे. ...
“पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. आम्ही कधीही त्यांच्या नागरिकांना लक्ष्य केले नाही. मात्र, पाकिस्तानने केवळ भारतातील नागरी भागांनाच लक्ष्य केले नाही, तर मंदिरे, गुरुद् ...
अमेरिकेने भारताला सागरी देखरेख तंत्रज्ञान आणि उपकरणे विकण्याच्या कराराला मान्यता दिली आहे. हा करार इंडो-पॅसिफिक मेरीटाईम डोमेन अवेअरनेस (IPMDA) कार्यक्रमांतर्गत करण्यात आला आहे. ...
Pahalgam Terror Attack: २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये येथे झालेल्या दहशतवादी हल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या २६ जणांमध्ये भारतीय नौदलातील अधिकारी विनय नरवाल यांचाही समावेश होता. ...
Rafale-M Fighter Jet Deal: पाकिस्तानविरोधात कधीही युद्धाला तोंड फुटेल असं तणावाचं वातावरण असताना भारतानं संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा एक मोठा करार रेला आहे. आज भारत आणि फ्रान्समध्ये २६ राफेल-एम विमानांसाठी तब्बल ६३ हजार कोटी रुपयांचा करार झ ...