मुंबई - शेतकऱ्यांना हमीभाव न मिळाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची तरतूद असलेला अध्यादेश सरकारने तातडीने निर्गमित करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. ...
निर्भया बलात्कार प्रकरणानंतर भेदरलेल्या संपुर्ण कुटुंबाची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काळजी घेतली. त्यांनी फक्त भावनिक नाही, तर आर्थिक मदतही केली. महत्वाचं म्हणजे त्यांनी यासंबंधी कोणताही गाजावाजा केला नाही अशी माहिती निर्भयाच्या वडिलांनी आय ...
अनधिकृत फेरीवाल्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईला आव्हान देत संजय निरुपम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालायने संजय निरुपम यांना चांगलाच दणका दिला आहे. ...
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज दादर येथे फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ 'फेरीवाला सन्मान' मोर्चा आयोजित केला होता. मात्र मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना घराबाहेरच पडू दिलं नसल्याचा दावा मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला आहे. ...
दादरमध्ये मनसे -काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. काँग्रेसच्या फेरीवाला सन्मान मोर्चाच्या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर दोन्ही ... ...
दादरमध्ये मनसे-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली. ...
'चीनसोबत स्पर्धा सुरु असतानाही देशात मेड इन चायना सुरु आहे. आपल्या मोबाइवरुन मोदी जेव्हा सेल्फी घेण्यासाठी बटण दाबतात, तेव्हा चीनमधील एका तरुणाला नोकरी मिळते', अशी टीका राहुल गांधींनी केली आहे ...