लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन नॅशनल काँग्रेस

इंडियन नॅशनल काँग्रेस

Indian national congress, Latest Marathi News

मोदी म्हणे, फळं सर्वांनी खा, परंतु कामाची चिंता करू नका, राहुल गांधींनी भाजपावर साधला निशाणा - Marathi News | Modi said, eat all the fruits, but do not worry about the work, Rahul Gandhi's attitude towards him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी म्हणे, फळं सर्वांनी खा, परंतु कामाची चिंता करू नका, राहुल गांधींनी भाजपावर साधला निशाणा

शिमला- हिमाचल प्रदेशमधल्या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीसुद्धा उतरले आहेत. राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेशमधल्या सिरमोर जिल्ह्यातील पांवटा साहिब रॅलीला संबोधित केलं आहे. ...

भाजपा सरकारला जागा दाखवू!, उस्मानाबादच्या जनआक्रोश सभेत काँग्रेसचा निर्धार - Marathi News | Show the seats to the BJP government !, the determination of the Congress in Osmanabad public meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा सरकारला जागा दाखवू!, उस्मानाबादच्या जनआक्रोश सभेत काँग्रेसचा निर्धार

नोटबंदी, जीएसटीच्या अंमलबजावणीतील गोंधळाने घसरलेली अर्थव्यवस्था, शेतकºयांना देशोधडीला लावणारे, रोजगार हिरावून घेणारे निर्णय, घोटाळ्यांमुळे सामान्य माणूस त्रस्त आहे़ ...

मोदींच्या ‘मित्रों’ची लोकांना आता धास्ती!, काँग्रेसचा प्रतिहल्ला - Marathi News | People of Modi's 'friends' are now scared! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या ‘मित्रों’ची लोकांना आता धास्ती!, काँग्रेसचा प्रतिहल्ला

हिमाचल प्रदेश निवडणूक प्रचारात तोंडसुख घेणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने रविवारी प्रतिहल्ला चढविला आणि मोदींच्या भाषणांतील ‘मित्रों’ या पालुपदाची लोकांनी आता धास्ती घेतली असल्याचा टोला लगावला. ...

भाजपवाल्यांनी महाराष्ट्र व देश सोडल्याशिवाय जनतेला अच्छे दिन येणार नाहीत- अशोकराव चव्हाण - Marathi News | People will not come good days unless the BJP leaders leave Maharashtra and the country - Ashokrao Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपवाल्यांनी महाराष्ट्र व देश सोडल्याशिवाय जनतेला अच्छे दिन येणार नाहीत- अशोकराव चव्हाण

उस्मानाबाद : नोटबंदी, जीएसटीच्या अंमलबजावणीतील गोंधळाने घसरलेली अर्थव्यवस्था, शेतक-यांना देशोधडीला लावणारे, युवकांचा रोजगार हिरावून घेणारे निर्णय, घोटाळ्यांमुळे सामान्य माणूस त्रस्त आहे. ...

त्यावेळी  निर्णय घेतला असता तर आम्हाला नोटाबंदी लागू करावी लागली नसती, मोदींनी सांगितले नोटाबंदीचे इंदिरा कनेक्शन - Marathi News | If we had taken the decision then we would not have to apply a no-nonsense, Modi said the announcing the Indira Connection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यावेळी  निर्णय घेतला असता तर आम्हाला नोटाबंदी लागू करावी लागली नसती, मोदींनी सांगितले नोटाबंदीचे इंदिरा कनेक्शन

नोटाबंदीला होत असलेल्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. येत्या दिवसांत काँग्रेसकडे दु:ख व्यक्त करण्याशिवाय काहीही उरलेले नाही. नोटाबंदी ही आवश्यक होती असा पुनरुच्चार करत मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा ग ...

भाजपा सरकारच्या काळात जगणे महाग, मरण स्वस्त - मोहन प्रकाश - Marathi News | It is expensive to live during the BJP government, Mohan Prakash is expensive | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भाजपा सरकारच्या काळात जगणे महाग, मरण स्वस्त - मोहन प्रकाश

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात जीवन जगणे महाग झाले असून फक्त मरण स्वस्त झाले अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केली आहे. ...

नोटबंदीचे दुष्परिणाम देश भोगतोय : माणिकराव ठाकरे; व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे पुण्यात उद्घाटन - Marathi News | Cartoon exhibition inaugurated in Pune by manikrao thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोटबंदीचे दुष्परिणाम देश भोगतोय : माणिकराव ठाकरे; व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे पुण्यात उद्घाटन

व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजाचा आक्रोश दाखविण्याचा हा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला आहे़, असे विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले़. पुण्यात व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते़  ...

काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास ‘जीएसटी’च्या कररचनेत बदल करू - राहुल गांधी - Marathi News | If Congress comes to power, we will make changes in GST's taxation - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास ‘जीएसटी’च्या कररचनेत बदल करू - राहुल गांधी

नवी दिल्ली- 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं आणि पक्ष सत्तेत आल्यास जीएसटी कररचनेत बदल करू, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. जीएसटी कररचनेत बदल व्हावा, जर तुमची अशीच इच्छा असल्यास काँग्रेस सत्तेत आल्यानंतर त ...