ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
सत्तारूढ पक्षाने निवडणुकीपुर्वी दिलेली आणि आता विसर पडलेल्या आश्वासनांबाबत त्यांना आठवण करून देताना ‘मारूती कांबळेचं काय झालं’ प्रश्न आम्ही नेहमी विचारतो. सामना चित्रपटात शेवटी या प्रश्नाचे उत्तर मिळते. ...
उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीसह विविध मुद्यांवर सातत्याने भूमिका बदलली आहे. त्यांना आता आपल्या भुमिकेचाच विसर पडला आहे. त्यांची अवस्था गजनी चित्रपटातील आमीर खानसारखी झाली आहे. ...
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं कार्ती चिदंबरम यांची संपत्ती जप्त केली असून, बँक अकाऊंट आणि एफडीही गोठवली आहे. ...
दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या प्रभागातील रिक्त जागेसाठी भाजप-रिपाईतर्फे कांबळे यांची कन्या हिमाली हिने केवळ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या तिकिटावर निवडणूक ...
मुंबई ते अहमदाबाद या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काय फायदा? उलट राज्याच्या तिजोरीवर खर्चाचा बोजा पडणार आहे. ...
तरखड ग्रामपंचायत निवडणुकीतील आपलेच उमेदवार अधिकृत असल्याचा दावा दोन्ही गटाकडून करण्यात आल्याने वसई तालुक्यातील काँग्रेसमधील दुही चव्हाट्यावर आली आहे. ...