Indian army, Latest Marathi News
कोणतीही हानी होऊ नये म्हणून सुरक्षा दल अत्यंत सावधगिरीने संथ गतीने पुढे जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
दोन्ही बाजूंनी गोळीबारही सुरू आहे. या दहशतवाद्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही, असे सुरक्षा दलांनी स्पष्ट केले आहे. ...
Indian Army: ‘आता एन्काउंटर सुरू आहे, नंतर बोलतो,’ असे म्हणत कर्नल मनप्रीत सिंह यांनी फोन कट केला. पण, तो त्यांचा कुटुंबीयांसोबतचा शेवटचा फोन कॉल ठरला, असे त्यांच्या मेहुण्यांनी सांगितले. ...
कर्नल मनप्रीत सिंह हे मोहाली जिल्ह्यातील भदौंजिया गावचे रहिवासी होते. ...
अनंतनागच्या चकमकीत भारताचे तीन लष्करी अधिकारी शहीद झाले ...
Anantnag Kashmir Encounter: अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनक आणि डीएसपी हुमायूं भट्ट शहीद झाले. ...
अनंतनाग हल्ल्यामागे पाकिस्तानचा कट असल्याचे समोर आले आहे. ...
सीमारेषेवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला असून शहीद सैन्य अधिकाऱ्यांचा अभिमान वाटत आहे. ...