Indian Army trending Video: सिक्कीममध्ये त्रिशक्ती कोअरच्या इंजिनिअरनी जवानांच्या मदतीने अत्यंत जोखमीच्या ठिकाणी पूल बांधला आहे. महत्वाचे म्हणजे ४८ तासांत या पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. ...
भारताने जेव्हा बांग्लादेशला स्वातंत्र्य देण्यासाठी पाकिस्तानसोबत युद्ध छेडले तेव्हा अमेरिका त्यांच्या युद्धनौका घेऊन भारतावर चाल करून येत होता. रशियाला समजताच त्यांनी मागचा पुढचा विचार न करता आपल्या युद्धनौका अमेरिकन नौदलाच्या मागावर पाठवून दिल्या हो ...
आपले बाबा आता कधीच परत येणार नाहीत, हे त्या चिमुकल्याला माहीत नाही. तो वडिलांच्या नंबरवर व्हॉईस मेसेज पाठवतो. तो अनेकदा व्हिडीओ कॉल करण्याचाही प्रयत्न करतो. ...
मणिपूर हिंसाचाराबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली, ज्यामध्ये लष्कर प्रमुख आणि आयबी प्रमुखांसह अनेक उच्चपदस्थ अधिकारी सहभागी झाले होते. ...