भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेच्या (एलओसी) पलिकडे जवळपास 300 दहशतवादी दबा धरुन बसले आहेत, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले. ...
केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र संचालनालय मुंबई ‘ब’ सेव्हन महाराष्ट्र बटालियनच्या दि.२३ डिसेंबरपासून सुरू असलेल्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या अखिल राष्ट्रीय शिबिराचा गुरुवारी (दि.३) समारोप झाला. ...
तेरा दिवसांमध्ये अर्थसहाय्य केले जाईल तसेच शेतजमीन वारस म्हणून देण्याचे आश्वासन राज्य सरकारमार्फत पालकमंत्र्यांनी केले होते; मात्र यापैकी एकही आश्वासन अद्याप पुर्ण झालेले नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. ...
गेल्या काही दशकांपासून काश्मीर खोऱ्यात उच्छाद घालत असलेल्या दहशतवाद्यांविरोधात भारताच्या लष्कराने सुरू केलेल्या ऑपरेशन ऑलआऊट मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. ...