जनरल बिपीन रावत यांनी सैन्यदल प्रमुखाचा पदभार हाती घेतल्यानंतर महिलांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संरक्षण मंत्रालयानेही मंजुरी दिली होती. ...
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना फक्त पिण्यासाठी पाणी दारणा धरणातून सोडल्यानंतर काही शेतकरी रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे दादागिरी करून शेतीसाठी मोटारीने पाणी उपसा करीत असल्याने भरारी पथकाने शस्रधारी लष्करी जवान ठिकठिकाणी तैनात केले असून, त्य ...
प्रज्ञा सिंहने म्हटले होते की, २६/११ अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांना आपणच शाप दिला दिला होता. मी त्यांना म्हटले होते की, तुझा सर्वनाश होईल. करकरें यांनी आपल्याला खूप यातना दिल्याचा दावा प्रज्ञा सिंहने आधीच केला होता. ...