देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी आपले सैनिक अहोरात्र तैनात असतात. म्हणूनच आपण सुरक्षित राहतो. कुठल्याही सणाच्या वेळी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा ताण वाढत असतो. ...
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भौतिक जगासोबतच युद्धसामुग्रीमध्येही आमुलाग्र बदल होऊ लागले आहेत. बदलत्या काळासोबत विविध अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकसित होऊ लागली आहेत. ...
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला आर्मीमध्ये जाता आले नाही, याचा आता पश्चाताप होत आहे. पण आर्मीमध्ये जाता आले नसले तरी शहीद जवानांच्या मुलांसाठी गंभीर आपल्या एनजीओच्या माध्यमातून कार्य करत आहे. ...
नाशिक : आर्मी एव्हिएशनच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नाशिक येथे आले होते. यावेळी आर्मी एव्हीएशनच्या कॅट्स केंद्रात वरीष्ठ लष्करी ... ...