या सर्व अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या स्टाफला आता केवळ परेडच्या सरावात आणि कार्यक्रमाशी संबंधित तयारीतच भाग घेता येईल. तसेच काम पूर्ण होताच सर्वजन पून्हा आपल्या घरी जातील. ...
सरकारी लोक हुतात्म्यांच्या मंचावर जाऊन पुष्पहार अर्पण करून देशातील लोकांची मनं जिंकतात. मात्र त्यांच्या मनात सैनिकांसाठी कुठल्याही प्रकारचा आदर सन्मान नाही. ...
१९९९ मध्ये झालेल्या या युद्धात भारतीय लष्करामधील अनेक जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले होते. याच शूरवीरांमधील एक नाव म्हणजे सुभेदार योगेंद्र सिंह यादव... ...