१४फेब्रुवारी भारतासाठी 'काळा दिवस' ठरला होता. त्या दिनी भारताने आपले ४० शुरवीर जवानांना गमावले होते. त्यामुळे व्हॅलेंटाईन दिनाच्या आनंदात या जवानांच्या बलिदानाचे विस्मरण होऊ नये, अशाही पोस्ट सोशलमिडियावर वाचण्यास मिळाल्या. ...
Border standoff : यापूर्वी दोन्ही देशांची नवव्या टप्प्यातील फेरी सकारात्मक झाल्याची देण्यात आली होती माहिती. सैनिक मागे हटण्यावर भारताकडून प्रतिक्रिया नाही. ...
प्रचंड मोठ्या दुर्घटनेतून वाचलेल्या १२ जणांनी चित्तथरारक अनुभव कथन केला आहे. उत्तराखंडात चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर चौथ्या दिवशीही बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ...
Uttarakhand glacier burst: अपर्णा यांनी जगातील सर्वात उंच अशा 7 पर्वतांवर चढाई केली आहे. माऊंट एव्हरेस्ट, माऊंट किलिमंजारो, कार्सटेंस पिरॅमिड, विन्सन मैसिफ, माउंट एकांकागुआ आणि माउंट डेनाली वर त्यांनी तिरंगा फडकविला आहे. यांना जगातील ‘7 समिट्स’ म्हटल ...