Mrs. India Universe, Shveta Joshi Dahda: लग्नानंतर भारतीय महिलांचे लक्ष सर्वसाधारणपणे कुटुंब आणि संसाराकडेच अधिक जाते. अनेक अशा महिला आहेत ज्यांनी लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढल्याने आणि मुलांच्या जन्मानंतर करिअर सोडले. तर काही कुटुंब अशी आहेत ज्यांनी लग् ...
मीनल शिंदे-चव्हाण यांचे उंब्रज (जि. सातारा) तालुक्यातील हनुमानवाडी हे गाव होय. घरच्या बिकट परिस्थितीतही त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना उच्चशिक्षण देण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्या कोल्हापुरात स्थायिक झाल्या. ...
भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आज मोठं यश प्राप्त झालं आहे. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज अंदमान-निकोबार बेटांवर जमिनीवरुन मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ...