भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
IASV Triveni: गेट वे ऑफ इंडिया येथून महिला जागतिक 'समुद्र प्रदक्षिणा' मोहिमेला गुरुवारी प्रारंभ झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिला हिरवा झेंडा दाखवला. ...
Agni-6 Missile : ब्रह्मोस क्षेपणास्त्रापेक्षाही धोकादायक क्षेपणास्त्राची चाचणी होणार आहे, यासाठी भारत सरकारने २ दिवसांचा NOTAM जारी केला आहे. २० आणि २१ ऑगस्ट रोजी हिंद महासागरात या क्षेपणास्त्राची चाचणी होणार. ...
Miraj-2000 Rescue: हवाई दलाने साहसी पायलटची निवड केली, पाच तास अपघातग्रस्त विमानाला हिंदी महासागरावरून उडायचे होते...जरा जरी काही चूक झाली असती तर... ...
Tata Advanced Systems Limited : मिठापासून ते आलिशान गाड्या आणि आता विमान सेवेपर्यंत, टाटाने प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आणि आता, टाटा पुन्हा एकदा एका नव्या आणि महत्त्वाच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. ...