भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
दुबई एअर शोमध्ये भारताचे स्वदेशी बनावटीचे तेजस Mk1 लढाऊ विमान कोसळून विंग कमांडर नमन स्याल शहीद झाल्यामुळे, या महत्त्वाकांक्षी विमानाची किंमत आणि तांत्रिक वैशिष्ट्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आली आहेत. ...
Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यदलांना ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारतील हवाई दलाने ...
93rd Air Force Day: ८ ऑक्टोबर २०२५ रोजी भारतीय हवाई दलाने आपल्या स्थापनेची ९३ वर्षे पूर्ण केली. काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाचे पराक्रम सर्वांनी पाहिले. याआधी, बालाकोट हवाई हल्ला आणि कारगिल युद्धातही हवाई दलाने उत्तम कामगिरी ...
IASV Triveni: गेट वे ऑफ इंडिया येथून महिला जागतिक 'समुद्र प्रदक्षिणा' मोहिमेला गुरुवारी प्रारंभ झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिला हिरवा झेंडा दाखवला. ...
Agni-6 Missile : ब्रह्मोस क्षेपणास्त्रापेक्षाही धोकादायक क्षेपणास्त्राची चाचणी होणार आहे, यासाठी भारत सरकारने २ दिवसांचा NOTAM जारी केला आहे. २० आणि २१ ऑगस्ट रोजी हिंद महासागरात या क्षेपणास्त्राची चाचणी होणार. ...
Miraj-2000 Rescue: हवाई दलाने साहसी पायलटची निवड केली, पाच तास अपघातग्रस्त विमानाला हिंदी महासागरावरून उडायचे होते...जरा जरी काही चूक झाली असती तर... ...