भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
१९६२ च्या भारत-चीन युद्धात भारतीय हवाई दलाचा वापर केला असता तर चिनी हल्ल्याला रोखण्यास मदत झाली असती, असे विधान संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केले. लेफ्टनंट जनरल एसपीपी थोरात यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना त्यांनी हे विधान केले ...
IASV Triveni: गेट वे ऑफ इंडिया येथून महिला जागतिक 'समुद्र प्रदक्षिणा' मोहिमेला गुरुवारी प्रारंभ झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिला हिरवा झेंडा दाखवला. ...
Agni-6 Missile : ब्रह्मोस क्षेपणास्त्रापेक्षाही धोकादायक क्षेपणास्त्राची चाचणी होणार आहे, यासाठी भारत सरकारने २ दिवसांचा NOTAM जारी केला आहे. २० आणि २१ ऑगस्ट रोजी हिंद महासागरात या क्षेपणास्त्राची चाचणी होणार. ...
Vir Chakra Award News: ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरात असलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर यशस्वी हल्ला करणाऱ्या ९ लढाऊ वैमानिकांना वीर चक्र पदक जाहीर झाले आहे. ...