भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
Adani News: भारतीय हवाई दलाला एका अशा स्मार्ट बॉम्बची आवश्यकता होती, जो स्वत: नेविगेट आणि ग्लाईड करत शत्रूच्या टार्गेटला लक्ष्य करेल. या कामामध्ये डीआरडीओने मदत केली. त्यांच्या शास्त्रज्ञांनी दोन प्रकारच्या बॉम्बचे डिझाईन तयार केले. हे डिझाईन तयार के ...
MiG Crash, 2 pilots Died: विमान पडले त्या शेतात १५ फूट खड्डा तयार झाला होता. अर्ध्या किमी भागात आगच आग दिसत होती, असे गावकऱ्यांनी सांगितले. देशासाठी लढणाऱ्या पायलटांनी मृत्यू पत्करला, पण गाव वाचविले. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सीडीएस (कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस) परीक्षेत देशातून चौथ्या क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला आहे. हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो हवाई दलात ‘फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून रुजू होईल. ...
Agnipath Recruitment 2022, Agniveer Bharti Rally Notification: भारतीय वायू दलातील अग्निवीरांसाठी किमान शैक्षणिक पात्रता १२ वी आहे. यामध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी अनिवार्य असणार आहे. ...