भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
१९७१च्या भारत पाकिस्तान युद्धातील विजयाप्रीत्यर्थ स्वर्णिम विजय वर्षाचे औचित्य साधत, हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक पथकाच्या विमानांनी मुंबईच्या अवकाशात भरारी घेतली. ...
पुण्यात सूर्यकिरण, सारंगचे चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके झाली. हवाईदल दिन आणि 1971 च्या युद्धाचे स्वरणीम वर्षानिमित्त ही प्रात्यक्षिके झाली. यावेळी सुखोई, तेजसच्या अवकाशात प्रतिकृती साकारल्या गेल्या. सहा महिन्यांच्या सरावानंतर वर्षभर हवाई प्रात्यक्षि ...
Tata Group, Airbus deal for Indian Air Force: सी-295 विमाने हवाई दलाच्या जुनाट झालेल्या एवरो-748 विमानांची जागा घेतील. पुढील 48 महिन्यांत 16 विमाने भारताला मिळतील. उर्वरित 40 विमाने भारतात बनविली जातील. ...
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र एअर मार्शल विवेक राम चौधरी हे भारतीय वायुदलाचे नवीन प्रमुख एअर चीफ मार्शल असणार आहेत...भारतीय हवाई दलाचे विद्यमान प्रमुख आर. के. भदौरिया हे येत्या 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत... त्यांच्या जागी विवेक चौधर ...
विवेक चाैधरी हे देशाचे वायुसेना प्रमुख म्हणून १ ऑक्टाेबरपासून सूत्रे स्वीकारणार आहेत. हस्तरा गावच्या सुपुत्राने घेतलेल्या या गगनभरारीने सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून आला. ...
भारतीय वायुदलाचे विद्यमान प्रमुख आर. के. एस. भदौरिया हे ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी विवेक चौधरी यांची एअर चीफ मार्शल म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ...
MRSAM developed by DRDO and Israel Aerospace Industries: या सिस्टिमद्वारे लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, युएव्ही, सब सोनिक आणि सुपरसोनिक क्रूझ मिसाईल उद्ध्वस्त केले जाऊ शकतात. ...
भारत-पाक सीमेपासून ४० किमी अंतरावर बाडमेर जिल्ह्यातील गंधव-बखसर विभागात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९२५ वर आपातकालीन लँडिंग फिल्ड तयार करण्यात आले आहे. ...