भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
India Air Strike On Pakistan: ऑपरेशन सिंदूर ही भारतीय सशस्त्र दलांनी ७ मे २०२५ रोजी सुरू केलेली एक ऐतिहासिक लष्करी कारवाई आहे, ज्यात विशेष दारुगोळ्याचा वापर करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आल ...
India-Pakistan: आज भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी उत्तर प्रदेशमधील गंगा एक्स्पेस वेवर असलेल्या धावपट्टीवर जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. या शक्तिप्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या मिराज, राफेट, सुखोई आणि जग्वार विमानांच्या गर्जनेने आसमंत दणाणून गेला होता ...